एकेकाळी जेव्हा विष्णूंचा विवाह देवी लक्ष्मी यांसोबत जमले तेव्हा विवाहाची तयारी होऊ लागली. सर्व देवतांना निमंत्रणे पाठवण्यात आली मात्र गणपतीला काही निमंत्रण पोहचले नाही.#webduniamarathi #ganeshstory #kidsstory