बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात एका कार्यक्रमात बोलताना हुंडा प्रथेचा विरोध केला. ते म्हणाले की, 'लग्नासाठी हुंडा घेणे ही वाईट गोष्ट आहे आणि पुरुषाने स्त्रीशी लग्न केले तरच मुले जन्माला येतील, एखाद्या पुरुषाने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले तर मुलं होणार नाही. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी हुंडा घेऊ नये.'