कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या पुन्हा एकदा देश आणि राज्यासमोर चिंतेचा विषय ठरताना दिसतो आहे. देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसारमागील 24 तासात 4041 जणांचा कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.