कठीण प्रसंगी ७३ वर्षांच्या आजीबाईंनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधानाने कळवा परिसरात, कुटुंबात आणि समाज माध्यमांवर या आजीबाईंचे कौतुक होत आहे.