हदगांव तालुक्यात चार दिवसापासून संततदार पावसामुळे ठीक ठिकाणी अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पाण्यामुळे अनेक गावातील घराचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख संभाजी राजे भोसले यांनी हदगांव तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी केली. व तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे तरीसुद्धा फेस्टिवल मध्ये गुंतल्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
BYTE - छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार