कोल्हापुरातील विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर तेथील जनजीवन ठप्प झाले असल्याने स्थानिकांनी थेट आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.