वन विभागानं मानव आणि बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी एआयवर आधारित यंत्रांचा वापर सुरू केला आहे. दिंडोरी भागात प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.