आपल्या नेतृत्वानं कच खाल्ली आणि आपण जिंकलेली लढाई हरलो: 'ऑपरेशन सिंदूर'वरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्ला
2025-06-07 2 Dailymotion
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरुन मोदी सरकारवर टीका केली.