केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील तिघांसह एकूण सात जणांचा मृत्यू झालाय. खराब हवामानामुळं गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं.