मावळच्या इंद्रायणी नदीवरीवर पूल कोसळून झालेल्या अपघतात 4 जणांचा मृत्यू झाला. रोहित पवार यांनी जखमींची आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली.