अजित पवार आणि वादग्रस्त वक्तव्य याचं जणू समिकरणच झालय असं म्हटलं जातं. धीरुभाई अंबानी यांच्या संदर्भातील त्यांच्या अलिकडच्या वक्तव्यानं असंच काहूर माजलय.