आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी आणलेले 200 कोटी गेले कुठे? असा सवाल करत आज शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.