जयपूर शहराजवळ असलेल्या रामगड धरणात जलसाठा निर्माण करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. त्यासाठी देशात प्रथमच ड्रोनचा वापर केला जाणार आहे.