बीड जिल्ह्यात पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक शेतांमध्ये तलावाचं स्वरूप आलं असून, विशेषतः कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.